ताज्या घडामोडी

महाराष्ट्रासह कोकणाच्या विकासासाठी ठोस पाऊल; मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

काजू उद्योग विकासाबाबत शासन निर्णय जाहीर मंत्रालय, मुंबई — राज्यातील काजू लागवड, उत्पादन व प्रक्रिया उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय मंत्री नितेश राणे यांनी माननीय मुख्यमंत्री...

३२ तासांच्या वाहतुक कोंडीनंतर राज्यशासन झाले जागे, ‘एमएसआरडीसी’चे कान उपटले

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नुकत्याच झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेमुळे हजारो वाहनचालकांना तब्बल अनेक तास महामार्गावर...

रत्नागिरीत खळबळ: विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या प्राध्यापकावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित प्राध्यापका विरोधात...

सुनेत्रा पवार यांचा शपथविधी; टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे चोख प्रत्युत्तर

मुंबई: सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त...

जमीन विकायची नाही हा ठाम निश्चयच खरी ताकद: जेष्ठ विधीज्ञ संदीप निंबाळकर

दोडामार्ग: जर स्वतःची जमीन विकायची नाही असा ठाम निश्चय मनाशी पक्का असेल, तर जगातील कोणतीही शक्ती तुमच्या वडिलोपार्जीत मालमत्तेवर घाला घालू शकत नाही, कारण...

Popular

spot_imgspot_img