ताज्या घडामोडी

“मशाल दिसली की निधी कापतो !” नितेश राणेंचं ठाकरेंना थेट चॅलेंज

कणकवली: सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले असतानाच, कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांना डिवचले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती...

शरद पवारांची ‘नैतिक उंची’ कुठे गेली ? भाजपचे रोकठोक प्रश्न

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण' हा विषय कळीचा ठरला आहे. या प्रकरणावरून आता सत्ताधारी भाजप आणि...

पवार-अदानी भेटीचा ‘सस्पेन्स’: अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार?

मुंबई - महाराष्ट्र राजकारणातील एक मोठे वादळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर, राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध उद्योगपती...

अरबी समुद्रातील शीतलहरींचा फटका, रिकाम्या हाती बोटी परतल्या

कोकण - अरबी समुद्रात उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड आणि वादळी वाऱ्यांची लहर तीव्र झाल्याने सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यासह पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमार अडचणीत सापडले आहेत. समुद्रातील तापमानात...

“अजित पवार मुख्यमंत्री का झाले नाहीत? संजय राऊत यांचे मोठे विधान”

मुंबई - राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे...

Popular

spot_imgspot_img