कणकवली: सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले असतानाच, कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांना डिवचले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती...
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण' हा विषय कळीचा ठरला आहे. या प्रकरणावरून आता सत्ताधारी भाजप आणि...
मुंबई - महाराष्ट्र राजकारणातील एक मोठे वादळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर, राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध उद्योगपती...
कोकण - अरबी समुद्रात उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड आणि वादळी वाऱ्यांची लहर तीव्र झाल्याने सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यासह पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमार अडचणीत सापडले आहेत. समुद्रातील तापमानात...
मुंबई - राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे...