रत्नागिरी- जिल्ह्यातील ५६ जिल्हा परिषद आणि ११२ पंचायत समिती जागांसाठी शनिवारी सुरू असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेला यंत्रणेतील बिघाडाचे गालबोट लागले आहे. सकाळी ७:३० वाजता उत्साहात...
मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा डंका पुन्हा एकदा मोठ्या अभिमानाने वाजला आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडीत मुंबईच्या महापौर पदी रितू तावडे आणि उपमहापौर...
मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात तब्बल २९ वर्षांनंतर मोठी उलथापालथ पाहायला मिळाली असून, भाजपच्या रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी वर्णी लागली आहे. त्यांच्या सोबतीला उपमहापौर म्हणून...
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत असतानाच, पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध उभे राहिलेल्या...
कणकवली:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये विरोधकांचे साधे बुथही लागलेले दिसत नाहीत, यावरूनच त्यांच्यात लढण्याची क्षमता उरली नसल्याचे स्पष्ट होत आहे. लोकशाहीत सक्षम पर्याय देण्याऐवजी विरोधक...