ताज्या घडामोडी

रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक: चिपळुणात ४५ केंद्रांवर मशीन बंद, मतदारांनी फिरवली पाठ

रत्नागिरी- जिल्ह्यातील ५६ जिल्हा परिषद आणि ११२ पंचायत समिती जागांसाठी शनिवारी सुरू असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेला यंत्रणेतील बिघाडाचे गालबोट लागले आहे. सकाळी ७:३० वाजता उत्साहात...

मुंबई महानगरपालिकेत ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’; भाजप-शिवसेना युतीकडून कोकणच्या सुपुत्रांना मानाचे स्थान

मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा डंका पुन्हा एकदा मोठ्या अभिमानाने वाजला आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडीत मुंबईच्या महापौर पदी रितू तावडे आणि उपमहापौर...

२९ वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर भाजपचे कमळ फुलले; रितू तावडे मुंबईच्या नव्या महापौर!

मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात तब्बल २९ वर्षांनंतर मोठी उलथापालथ पाहायला मिळाली असून, भाजपच्या रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी वर्णी लागली आहे. त्यांच्या सोबतीला उपमहापौर म्हणून...

निवडून आले तर निधी कुठून आणणार ? नितेश राणेंचा बंडखोरांना थेट इशारा; सिंधुदुर्गात राजकीय वातावरण तापले

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत असतानाच, पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध उभे राहिलेल्या...

विरोधक नाउमेद, साधे बुथही लागेनात; नितेश राणेंचा घणाघाती प्रहार!

कणकवली:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये विरोधकांचे साधे बुथही लागलेले दिसत नाहीत, यावरूनच त्यांच्यात लढण्याची क्षमता उरली नसल्याचे स्पष्ट होत आहे. लोकशाहीत सक्षम पर्याय देण्याऐवजी विरोधक...

Popular

spot_imgspot_img